श्री.विलास जाधव – मसला(पेन) , ता.रिसोड , जि.अकोला – दिनांक ०१/०२/१९९४
सन्माननीय श्री. सरदेसाई सप्रेम नमस्कार
आपली लोकमत साहित्य जत्रेमधील कविता
अत्यंत अर्थगर्भ आणि खरोखरच साहित्यीकमूल्य
असलेली वाटली.
हल्लीच्या काळात काव्यनिर्मिती ही प्रक्रिया अगदीच
सामान्य बाब , असे समजून नवोदित कवी लिहित
असतात . त्यामुळे काव्यरसिकांची वानवा आहे.
पण आपली कविता मला आशयगर्भ आणि
जत्रेतील काव्यप्रसार्यात उठावदार वाटत होती.
आपन असेच काव्यनिर्माण करत रहावे व मराठी
साहित्यात मोलाची भर घालावी ही इश्वरचरणी
प्रार्थना .
आपला
विलास जाधव
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा